छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार
नाशिक प्रतिनिधी:/ छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार आहेत. राज्यकर्ते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली करांची रचना, शेतकरी हिताची कामे, जल, जंगल संवर्धन, अभेद्य तटबंदी, आरमार, समुद्रकिनाऱ्यांचे व्यवस्थापन, समुद्री सुरक्षा अशी प्रत्येक बाब महाराजांनी आपल्याला शिकविली. सामान्य माणूस, महिलांचे कल्याण, सन्मान यांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. एक मजबूत भारत, बलशाली भारत निर्माण करण्यासाठी ‘जय शिवाजी-जय भारत’ ही पदयात्रा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री दत्तामामा भरणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवासार्थ निवड बद्दल समाजातील विविध राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव नाशिक प्रतिनिधी:/ महापालिकेच्या आगामी…
हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवानाशिक (प्रतिनीधी) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित ‘सिंहस्थ परिक्रमा मार्ग’ अर्थात रिंगरोडच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असला,…