Related Posts
नाशिक येथे रविवारी राष्ट्रीय कर परिषद “ज्ञानदीप”
नाशिक येथे रविवारी राष्ट्रीय कर परिषद “ज्ञानदीप” नवीन नाशिक प्रतिनिधी – कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, व व्यावसायिकांसाठी महत्त्वपूर्ण एक…
मविप्र युवास्पंदन स्पर्धेत सिन्नर महाविद्यायाची ६ कला प्रकारात बाजी
मविप्र युवास्पंदन स्पर्धेत सिन्नर महाविद्यायाची ६ कला प्रकारात बाजी सिन्नरला उपविजेतेपद: दाेन कला प्रकारात प्रथम तर चार कला प्रकारात द्वितीय…
काका पुतण्याचा गंगेचे पाणी पूजाविधि साठी आणताना बुडून मृत्यू
नाशिक प्रतिनिधी /: वडांगळी, ता. सिन्नर येथील गोदावरी दारणा संगमाजवळ देवाचे पाणी आणताना सोनगिरीच्या मधूकर लहाने वय 48 व विठ्ठल…
शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यातून इतिहास निर्माण केला. त्यांच्या कार्यामुळे भारत देशच नाही तर संपूर्ण जग आज प्रेरणा घेत आहे. त्यांच्या कार्याविषयी मोठमोठया विद्यापीठात आज धडे दिले जाऊन संशोधन केले जात आहे अशा या राज्याच्या जन्मभूमीत आपण जन्मलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या धैर्या, पराक्रमा आणि दूरदृष्टीने स्वराज्य स्थापन केले. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, एक सुसंघटित प्रशासन व्यवस्था निर्माण केली. सर्व जातीधर्माच्या लोकांचा सहभाग असल्याने ते रयतेचे राजे आहेत. मातृत्वाचा आदर, इतर धर्माचा सन्मान तसेच लहान थोर सर्वांचा सन्मान त्यांच्या कार्यातून केल्याने जीवाला जीव देणारे माणसं निर्माण झाली व यातून स्वराज्य निर्माण झाले, अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा पट डॉ. प्रमोदकुमार हिरे यांनी उलगडला.